चाळीस वर्षांनंतर गावात आली लाईट

अनेक वर्षांनंतर लोकांचा अंधकार संपला
गजेंद्र डोंगरे/बाजारगाव:

बाजारगाव:-नागपूर जिल्ह्यातील पेठ कालडोंगरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंद्रपुर रिठी हे छोटेसे 40 घराची वस्ती दोनशे लोकसंख्या असलेले गाव चाळीस वर्षापासून बिना लाईन मध्ये अंधारात एवढे वर्ष काढली असून आज चाळीस वर्षानंतर लाईन ट्रान्सफाँरम चे उद्घाटन करण्यात आले प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंतर्गत वीज कनेक्शन देण्यात आली या बीपीएल कार्ड द धारकांना मोफत कनेक्शन देण्यात आले या चंद्रपूर रिठी गावात गावात पारधी समाज राहत आहे चाळीस वर्षानंतर लाईन आल्याने त्यांचा आनंद मावेनासा झाला चाळीस वर्षापासून गाव वंचित होतेनारायण आमझरे (मुख्य अधीक्षक अभियंता )राजेंद्र (घाटोळे अभियंता )अशोक गाणार (कार्यकारी अभियंता )निखिल श्रीवास्तव (सहाय्यक अभियंता), नाना गावंडे ( कांग्रेस नेता) भिमराव कडू ,विष्णू आदमने, रमाबाई बोरकर (सरपंच पेठ ),मोहन खांदारे, वसंता बावणे ,मोरेश्वर डवरे, अनिल पाटील , पुरुषोत्तम सोनवणे ,प्रवीण पानपत्ते ,माणिक भलावी, अरुण मोरे ,अंकुश शेंडे ,अनिल पाटील उपस्थित होते मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते संचालन हेमचंद ठकराल तर आभार प्रदर्शन रमाताई बोरकर यांनी मानले