आदिवासी वसतिगृहात महापरिनिर्वाण दिवस साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 भारतरत्न  बाबासाहेब डॉ. बी आर आंबेडकर का 63 वा  महापरिनिर्वाण दिवस आज सर्वत्र जगात साजरा केला जात आहे..बाबासाहेबांचा निधन 6 डिसेम्बर 1956 मध्ये झाला। त्यांना वर्ष 1990 ला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. बाबासाहेबांचा कार्य  न भूतो न भविष्यती असाच आहे  म्हणजे बाबासाहेबां सारखे कार्य करणारे व्यक्तिमत्व मूर्तिमंत प्रतिमा या जगात फक्त एकच महामानव भीमराव आंबेडकर..
 " माणुस मरण पावला तरी त्यांचे विचार जीवंत असला पाहिजे "
"मि सर्वात पहिले आणि सर्वात शेवटी भारतीय आहे "
देशाप्रति त्यांच योगदान बहुमूल्‍य आणि उल्‍लेखनीय आहे . बाबासाहेब असे व्‍यक्‍ति होते जो कि वेळेला महत्व देऊन वेळेचे पहिले चालत होते । सामाजिक समस्याना दूर करुन
 "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" त्यांचा द्वारे दिलेल्या शिक्षनाचा विचाराला आम्ही  स्मरण करतो।
त्यांचे प्रेणादायक विचारसरणी  व समानतेचा आधारित समाज व  विद्यार्थी निर्माण केल्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमी ऋणी आहोत .
आजचे दीवसाची ओचित्य साधुन माणसाला माणुसपन दखविणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉ भीमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेम्बर 2018 रोजी आदिवासी मुलांचे शास वस्तिगृह क्र 1 बालाजी वार्ड चंद्रपूर येथे  याविद्यार्थी प्रतिनिधि कंटू कोटनाके , सूरज निमसरकार, पकंज सिडाम पवारजी तसेच वस्तिगृहातिल सर्व विद्यार्थ्यांचा समवेत  महामानव बाबासाहेबानां 2 मिनटे मौन बाळगुण विनम्र अभिवादन देण्यात आला.