बिबट्या गायीच्या आस-याला !


विष्णू तळपाडे/अहमदनगर(अकोले) -खबरबात प्रतिनिधी अलिकडच्या काळात जंगल ,वनिकरण यांचे दिवसेंदिवस कमी होताना दिसते.आज प्राण्यांना आपला बचाव करण्यासाठी थेट गावांचा आस्रा घेवा लागत आहे.
काल पासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठला असला तरी प्रचंड प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाली आहे.पशु ,पक्षी ,प्राणी कुठे तरी आपलाआस्रा शोधताना दिसतात .

अशाच प्रकारची घटना आश्वी ता.संगमनेर या ठिकाणी घडताना आपल्याला पहावयास मिळते. हा अदभुत क्षण थंडी पासून बचाव करण्यासाठी थेट बिबट्या गाईच्या गोठ्यातच गाईच्या आसर्याला बसलेला आपणांस पहावयास मिळतो.